राजधानी दिल्ली येथे भारतीय मराठी संमेलनामध्ये निलेश तुरके यांची कविता गाजली
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आटमुर्डी गावातील कवी निलेश दिगांबर तुरके यांनी राजधानी दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी प्रश्नावर कविता सादर करून आपला ठसा…
