अल्पभूधारक , भूमिहीन मजूरांना सरकारने योजनेचा लाभ दिला पाहीजे, कृषी मालाला योग्य भाव मिळाला पाहीजे तरच आत्महत्या प्रकरण थांबेल
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण ) सध्या सगळीकळेचं वातावरण पहिले तर सगळं अंधाधुंद कारभार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. सगळीकडे कोणतेही काम दर्जेदारपणे आणि वेळेच्या आत होताना…
