पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला: पावसामुळे शेतमालाला मिळाली नवसंजीवन
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ मागील वीस बावीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर होते मात्र आता मागील काही दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता दूर केली या पावसामुळे…
