पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजभिमुख लोकहितकारक प्रश्न निरपेक्ष व निर्भीड मांडावी- रवींद्र तिराणिक प्रदेश संपर्क प्रमुख
पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजभिमुख लोकहितकारक प्रश्न निरपेक्ष निर्भीड वृत्ती बाळगत निर्भयपणे नियमितपणे मांडावी .जेणेकरून सर्वसामान्यांचा पत्रकारांनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल .लोकशाहीतील सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू असून प्रशासन व राजकारण…
