साहेब वावरात पाणी हाय ,राहाले घर नाही ,झेंडा लावू कुठं?
शेतकरी आत्महत्येची मालिका सुरु असतांना हर-घरं तिरंग्याच्या अट्टाहास(माय-बाप सरकार चे डोके ठिकाणावर आहे का, म्हणण्याची वेळ) राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) हुकूमत भी किसानों पे गजब के एहसान करती है,lआँखे…
