दिवाळीच्या कालखंडात शेती रिकामी झाल्यावर मजुरांचे स्थलांतर
मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका; भगीरथ लोकप्रतिनिधी उदयास येईल का? राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुक्यातील जनतेचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामाच्या कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या नगदी…
