शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्येचा आलेख चढताच:, शेती जगवू कीं घरं या विवंचनेत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय
[ शासकीय यंत्रणा मुकदर्शक, पुढारी राजकारणात गुंग] [सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले तर शेतीमध्येच रोजगार निर्मितीची संधी] राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर प्रचंड महागाई, मजुरांचा तुटवडा, लुबाडणूक, दलाली, तुघलकी सरकारी यंत्रणा,…
