वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे शेतातील पीक असुरक्षित ,शेतकऱ्यांना बसतो आर्थिक फटका

संग्रहित बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांमधुन मागणी तालुका प्रतिनिधी/ मारेगाव:प्रफुल्ल ठाकरे पशुपक्षी तथा वन्य प्राण्यांना मानवाप्रमाणेच जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी वन्य जीव संरक्षण कायदा करण्यात आला. परंतु वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे…

Continue Readingवन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे शेतातील पीक असुरक्षित ,शेतकऱ्यांना बसतो आर्थिक फटका

जनहित कल्याण संघटनेच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

तालुका प्रतिनिधी/मारेगाव:प्रफुल्ल ठाकरे मारेगाव तालुक्यातील लोक संख्येचा पसारा लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची कमतरता भासत असल्याची जाणीव, नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मारेगाव शहरातील जनहित कल्याण संघटनेला होऊन ता.१९ ऑगस्ट रोजी मार्डी…

Continue Readingजनहित कल्याण संघटनेच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसीकरीता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 19 ऑगस्ट : पीएम किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन केवायसीची मुदत आता 31 ऑगस्ट 2022 पर्यंत करण्यात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.…

Continue Readingपीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसीकरीता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

गजानन पाटील बोरगावकर यांची स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बोरगावात सत्कार.

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव हदगांव - तालुक्यातील समाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बोरगाव चे गजानन पाटील बोरगावकर यांची स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी गजानन पाटील यांची…

Continue Readingगजानन पाटील बोरगावकर यांची स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बोरगावात सत्कार.

ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे दुकानदार त्रस्त,जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर शासनाने सुधारित धान्य वितरण प्रणाली अंतर्गत धान्य पुरवठा सुरळीत व्हावा तसेच पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त धान्य वितरण प्रणाली व्हावी याकरिता प्रत्येक धान्य दुकानदारांना ई पॉस मशीनद्वारे…

Continue Readingई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे दुकानदार त्रस्त,जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

मन्याळी गावाची लेक बनली पोलीस कॉन्स्टेबल,सुनीता जाधव हिचे सुयश

ढाणकी: प्रतिनिधी (प्रवीण जोशी) जिद्द आणि कर्मातील प्रयोगशील सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते हे यशाचा मूलमंत्र लक्षात घेऊन आपले प्रयत्न सूनिताने चालू ठेवले आर्थिक चणचण प्रगतीचा मोठा शत्रू आहे .मध्यमवर्गीय…

Continue Readingमन्याळी गावाची लेक बनली पोलीस कॉन्स्टेबल,सुनीता जाधव हिचे सुयश

शेवाळा येथील आपली वारी निष्ठावंत शिवसैनिकच्या दारी उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव हिंगोली / नांदेड - आज शेवाळा येथे आपली वारी निष्ठावंत शिवसैनिकांच्या दारी ही संकल्पना घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्हा मध्ये ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांचे सत्कार करून…

Continue Readingशेवाळा येथील आपली वारी निष्ठावंत शिवसैनिकच्या दारी उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

राजस्थान मधील हत्याकांडातील आरोपीला फासावर लटकवा:पोंभुर्णा येथे वंचित बहुजन आघाडी चे आंदोलन

महामहीम राष्ट्रपती यांना निवेदनातुन केली मागणी पोंभुर्णा प्रतिनिधी:-आशिष नैताम राजस्थान मधील जाल्लोर जिल्ह्यातील सुराणा गावात एका ९ वर्षाच्या विद्यार्थ्यांला तेथील शिक्षकाने पाण्यासाठी बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.हि…

Continue Readingराजस्थान मधील हत्याकांडातील आरोपीला फासावर लटकवा:पोंभुर्णा येथे वंचित बहुजन आघाडी चे आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या जनहित व विधी विभागाच्या पहिल्या शाखेचे उदघाटन वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांधई या गावात संपन्न

सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागातील गाव,खेड्यात पोहचविण्यासाठी विधी व जनहित विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा किशोर शिंदे सरचिटणीस महेश जोशी राज्य उपाध्यक्ष अँड पंकज फेदरे यांच्या मार्गदर्शनात जनहित विभागाची…

Continue Readingमहाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या जनहित व विधी विभागाच्या पहिल्या शाखेचे उदघाटन वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांधई या गावात संपन्न
  • Post author:
  • Post category:इतर

फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी दुधाचे मूल्यवर्धन करणे आवश्यक – मा. कर्नल. प्रा. (डॉ.) आशिष पातुरकर,कुलगुरू

ढाणकी (प्रवीण जोशी) यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून हा काळा डाग पुसायचा असेल तर शेतकऱ्यांनी शेती सोबतच दुग्ध व्यवसाय करतांना दुधाचे मूल्यवर्धन करून आपले अर्थार्जन वाढवावे. मुल्यवर्धित दुग्ध पदार्थ…

Continue Readingफायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी दुधाचे मूल्यवर्धन करणे आवश्यक – मा. कर्नल. प्रा. (डॉ.) आशिष पातुरकर,कुलगुरू