अतिवृष्टीग्रस्त शेतकरी,नागरिकांना तत्काळ नुकसान भरपाई द्या.( मनसेची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ) मागणी
सहसंपादक ; रामभाऊ भोयर ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण…
