कर्जमाफी की शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ?, अस्मानी-सुलतानी संकटात भरडलेल्या शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी मदत म्हणजे थट्टाच!
* यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्र शासनाने नुकताच "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026" चा शासन निर्णय जाहीर करून पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली…
