तलाठ्या अभावी होत आहे शेतकरी व शहरवासीयांची हेळसांड
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी हे ३० ते३५ हजार लोक संख्येचे शहर त्यातच ३० ते ४० खेडे हे ढाणकी शहरावर अवलंबून परंतु एवढे असून सुद्धा ढाणकीला अद्याप तलाठी नाही. प्रदीप कुमार शिवणकर…
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी हे ३० ते३५ हजार लोक संख्येचे शहर त्यातच ३० ते ४० खेडे हे ढाणकी शहरावर अवलंबून परंतु एवढे असून सुद्धा ढाणकीला अद्याप तलाठी नाही. प्रदीप कुमार शिवणकर…
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील निंगनूर अनंतवाडी येथील बेपत्ता मुलीचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी तालुक्यातील निंगनूर, अनंतवाडी शेतशिवारात उघडकीस आली. कविता नारायण आगोशे (१७) रा. अनंतवाडी,…
राळेगाव तहसील येथील दुय्यम निबंधक राळेगाव या कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतिच्या आवारात वृक्षरोपण करतांना श्री.बाळासाहेब घोंगडे, सह जिल्हा निबंधक वर्ग १ यवतमाळ यांच्या वतीने आज रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते…
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतकऱ्यांना फेरफार व सातबारा आठचे वाटप करण्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह सुरू असून या सप्ताह निमित्य…
संग्रहित फोटो उपविभागीय पोलीस अधीकारी एका बेपत्ता प्रकरणाचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार वरोरा शहरात एक चौदा वर्षीय मुलगी संशयितरित्या फिरत असताना आढळली असता तिची पोलिसांकडून कसून चौकशी केली असता…
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालय परिसरात शासनाचा वृक्षलागवड संकल्पनेचा भाग म्हणून वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. पोंभूर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार…
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळावी व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सधन | व्हाया पाकरिता नवनवीन आधुनिक प्रयोगात्मक माहिती देण्यासाठी महारोगी सेवा…
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले होते ढाणकी शहराची वाढती लोकसंख्या पाहून आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय शासनाने करायला पाहिजे होते…
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या वणी उपजिल्हा रूग्णालयात सरकारी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे वास्तव चित्र आहे. वणी उपजिल्हा रूग्णालयात नेमणुक केलेल्या डॉक्टरची वणी पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलिस…
श्री.स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगाव व्दारा आयोजित ,"परिसंवाद"हा कार्यक्रम घेण्यात आला .त्या कार्यक्रमाचा विषय "समान नागरी कायदा" हा होता,ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे अॅड.आनंद देशपांडे नागपुर (खंडपिठ मुंबई ) ,मंचाचे सचिव…