खैरी परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था: रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता
(खैरी ते गोटाडी, सावित्री पिंपरी रस्त्याचे वास्तव)
[ राळेगाव मारेगाव बांधकाम विभागाचे दुर्लक्ष]

सहसंपादक: रामभाऊ भोयर खैरी परिसरातील खैरी येथील गोटाडी ते खैरी या मुख्य मार्गावार तसेच सावित्री पिंपरी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याला सुरुवात झाली असतांना ग्रामिण भागातील बहुतांश…

Continue Readingखैरी परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था: रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता
(खैरी ते गोटाडी, सावित्री पिंपरी रस्त्याचे वास्तव)
[ राळेगाव मारेगाव बांधकाम विभागाचे दुर्लक्ष]

खैरी येथे विद्युत करंट लागून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे विद्युत करंट लागून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सदर घटना गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी सकाळी उघडकिस आली. ही घटना वडकी…

Continue Readingखैरी येथे विद्युत करंट लागून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

महागाव येथील तहसीलदार संजीवनी मुपडे यांचे भाविक भगत हेल्प फौंडेशनच्या वतीने स्वागत

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड महागाव येथे प्रथम महिला तहसीदार संजीवनी मुपडे या महागाव तहसीलदार म्हणून नव्याने रुजू झाल्या आहेत. तहसीलदार संजीवनी मुपडे यांचे स्वागत भेट घेतली…

Continue Readingमहागाव येथील तहसीलदार संजीवनी मुपडे यांचे भाविक भगत हेल्प फौंडेशनच्या वतीने स्वागत

हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक भाविक भगत यांचे आंबोडा येथील नागरिकांना घेऊन तहसील कार्यालय महागांव येथे साखळी उपोषण

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड महागाव तालुक्यातील.अंबोडा ता. महागाव जि.यवतमाळ या गावातील लोकांना मागील एक महिन्यापासून विद्युत पुरवठाचा भरपूर त्रास होत होता. गावातील विद्युत पुरवठा वारंवार गायबच…

Continue Readingहेल्प फाऊंडेशनचे संस्थापक भाविक भगत यांचे आंबोडा येथील नागरिकांना घेऊन तहसील कार्यालय महागांव येथे साखळी उपोषण

शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मेंढोली येथे जिवंत विद्युत तारेचा करंट लागुन एका ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

वणी : नितेश ताजणे शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मेंढोली येथे जिवंत विद्युत तारेचा करंट लागुन एका ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे सुनिल पुरुषोत्तम…

Continue Readingशिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मेंढोली येथे जिवंत विद्युत तारेचा करंट लागुन एका ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

ED कार्यवाही भीतीपोटी राज्यकर्ते विकल्या जात आहे:- माजी मंत्री पूरके, केंद्र सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात असमर्थ

सहसंपादक : रामभाऊ भोयर ED कार्यवाही केली जाईल या भीतीपोटी राज्यकर्ते विकल्या जात असल्याचे वक्तव्य माजी मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले…

Continue ReadingED कार्यवाही भीतीपोटी राज्यकर्ते विकल्या जात आहे:- माजी मंत्री पूरके, केंद्र सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात असमर्थ

प्रहार सेवक जीवन तोगरे यांना न्याय मिळण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला NSUI चा पाठिंबा

NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशन दादा बिट्टू यांच्या मार्गदर्शनात NSUI जिल्हा अध्यक्ष शफ़क़ शेख़ यांच्या नेतृत्वात NSUI च्या शिष्ट मंडळ मध्ये युवा नेते याकूब भाऊ पठान, विधानसभा उपाध्यक्ष प्रतीक…

Continue Readingप्रहार सेवक जीवन तोगरे यांना न्याय मिळण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला NSUI चा पाठिंबा

वरूड जहांगीर मध्यम प्रकल्पाच्या भिंतीला पोखरून तयार केली दरी,गावकऱ्यात भितीचे सावट, ताबडतोब चौकशीची मागणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे झाडगाव परिसरात मोठे गाव असून या गावात शेतकरी शेतमजूर भरपूर प्रमाणात आहे. याच वरूड गावात पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मध्यम प्रकल्प…

Continue Readingवरूड जहांगीर मध्यम प्रकल्पाच्या भिंतीला पोखरून तयार केली दरी,गावकऱ्यात भितीचे सावट, ताबडतोब चौकशीची मागणी

कन्या शाळेच्या परिसरात चिखलाचे साम्राज्य: शाळेसमोरील दवाखान्याची जीर्ण इमारत देत आहे विद्यार्थ्यांच्या हानीचे संकेत ?(प्रशासन निद्रा अवस्थेत )

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातील कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांची पावसाळ्यामध्ये वाट कठीण दिसत आहे कारण पाठीवर दप्तर आणि हातात पाण्याची बॉटल व पावसात छत्री, या वस्तू सांभाळत…

Continue Readingकन्या शाळेच्या परिसरात चिखलाचे साम्राज्य: शाळेसमोरील दवाखान्याची जीर्ण इमारत देत आहे विद्यार्थ्यांच्या हानीचे संकेत ?(प्रशासन निद्रा अवस्थेत )

बेंबळा कालव्याच्या नियोजन शून्य खोदकामामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी
(कोच्ची गट क्रमांक ५५/१, ५५/२, ५५/३ चे शेतात पाणी, शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी)

सहसंपादक: रामभाऊ भोयर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुख समृद्ध व्हावा या उदात्त हेतूने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाने बेंबळा प्रकल्पाचे माध्यमातून राळेगाव तालुक्यात व इतरही तालुक्यात…

Continue Readingबेंबळा कालव्याच्या नियोजन शून्य खोदकामामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी
(कोच्ची गट क्रमांक ५५/१, ५५/२, ५५/३ चे शेतात पाणी, शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी)