नैसर्गिक आपत्ति चार लाखाचा चेक वाटप कार्यक्रम.

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल स्थानिक रिधोरा येथे पावसाळ्याच्या दिवसात कोकर्डा येथील शिवारात इंदुबाई तभाने पुरात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता घरची करती बाई गेल्याने पूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले…

Continue Readingनैसर्गिक आपत्ति चार लाखाचा चेक वाटप कार्यक्रम.

ग्रामपंचायत ची रणधुमाळी,उमेदवारांची धाकधूक वाढली

प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी आर्णी तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला होता.कोरोनामुळे त्या निवडणूका लांबणीवर पडल्या.मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या निवडणुका covid-19 मुळे अडखळल्या.गावपुढारी खूप मेहनत घेऊन निवडणूक लढविण्याच्या तयारीत, गुडघ्याला बाशिंग बांधून होते.कोरोना…

Continue Readingग्रामपंचायत ची रणधुमाळी,उमेदवारांची धाकधूक वाढली

माजरी गावाच्या मुख्य रस्त्यावर दिवस रात्र होणारी अवजड वाहतूक बंद :शुभम रॉय ,जिल्हा सचिव इंटक यांच्या मागणीला यश प्राप्त

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा मागील काही वर्षाआधी माजरी गावाच्या मुख्य रस्त्यावर वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला होता.तेव्हा मुख्य रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. परंतु आता मागील…

Continue Readingमाजरी गावाच्या मुख्य रस्त्यावर दिवस रात्र होणारी अवजड वाहतूक बंद :शुभम रॉय ,जिल्हा सचिव इंटक यांच्या मागणीला यश प्राप्त

दिग्रस येथील हल्ला प्रकरणात मनसेची दिग्रस पोलीस स्टेशन वर धडक….

सहसंपादक:प्रशांत बदकी आरोपींना त्वरित अटक करून…गंभीर गुन्हे दाखल करा… मनसेची मागणीउपविभागीय पोलीस अधिकारी चंदेल यांच्याशी चर्चा…. दिग्रस येथील मनसे पदाधिकाऱ्यांवर काही युवकांनी हल्ला केला होता. या विषयाची गंभीर दखल घेत…

Continue Readingदिग्रस येथील हल्ला प्रकरणात मनसेची दिग्रस पोलीस स्टेशन वर धडक….

सीसीआयच्या कापुस खरेदी केंद्रावरशेतकऱ्यांची खुलेआम लुट

व्यापाऱ्यांसाठी मात्र पायघड्याग्रेडर्सची मनमानी, मुजोरीही कायम, संरक्षण कुणाचे ? परमेश्वर सुर्यवंशी प्रतिनिधी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर सामान्य शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी आणलेला कापूस कमी दर्जाचा दाखवून नाकारला…

Continue Readingसीसीआयच्या कापुस खरेदी केंद्रावरशेतकऱ्यांची खुलेआम लुट

आधी ग्रामपंचायतीची निवडणूक नंतर सरपंच पदांची निवडणूक राज्य सरकारचा निर्णय

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी होणार मतदानया ग्रामपंचातयींच्या सरपंचपदासाठी आधी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतला…

Continue Readingआधी ग्रामपंचायतीची निवडणूक नंतर सरपंच पदांची निवडणूक राज्य सरकारचा निर्णय

नाशिक मध्ये धुक्याची चादर, शेतकरी मात्र चिंतेत

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक नाशिकमध्ये 4 दिवसापासून सुर्यनारायनाचे दर्शन झालेले नाही. बऱ्याच दिवसानंतर हा अनुभव नाशिक करांना मिळाला आहे , शहरी भागात लोक या अपरिस्थितीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. परंतु त्याच…

Continue Readingनाशिक मध्ये धुक्याची चादर, शेतकरी मात्र चिंतेत

वर्धा जिल्ह्याची लस साठवणूक क्षमता तब्बल पाच हजार लीटर

प्रतिनिधि : वृषभ पोफळी वर्धा : कोविडची लस अंतिम टप्प्यात असून ती जिल्ह्यातील १७ हजार व्यक्तींना प्राधान्य क्रमाने दिली जाणार आहे . वर्धा जिल्ह्याची एकूण लस साठवणूक क्षमता पाच हजार…

Continue Readingवर्धा जिल्ह्याची लस साठवणूक क्षमता तब्बल पाच हजार लीटर

लाल पेठ येथे तेलगू समाज भवन बांधण्यात यावे – यं. चांदा ब्रि. शहर संघटक

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपुर : लालपेठ येथील तेलुगु भाषिक नागरिकांचे वास्तव्य लक्षात घेता येथे तेलगू समाजाचे भवन बांधण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेड चे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी…

Continue Readingलाल पेठ येथे तेलगू समाज भवन बांधण्यात यावे – यं. चांदा ब्रि. शहर संघटक

रिधोरा येथे शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल रिधोरा:-पणन महासंघाकडुन शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ अपना कॉटन जिनिंग रिधोरा येथे बाजार समिती सभापती तारकेश्वर शेळके यांच्या हस्ते पार पडला.यावेळी जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, चंद्रशेखर चिखले, बाजार समिती…

Continue Readingरिधोरा येथे शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ