वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील पोलिस धाड
जर कुंपणच शेत खायला निघालं तर शेताची रखवाली होणार ती कशी ? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, याचीच री ओढत पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या कर्त्यव्याला जनतेची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था…
जर कुंपणच शेत खायला निघालं तर शेताची रखवाली होणार ती कशी ? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, याचीच री ओढत पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या कर्त्यव्याला जनतेची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था…
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा मागील 3 महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा चे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांनी घरकुल लाभार्थ्यांना वाढीव दरात रेती खरेदी करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत…
परमेश्वर सुर्यवंशी ….प्रतिनिधी तालुक्यातील हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारीै, , गांजेगांव पैनगंगा नदी पूल अंतर्गत रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली झाली असून या रस्त्यावरून वाहनधारकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या…
प्रतिनिधी:शुभम मिश्रा,वणी 'माझी कविता, माझे विश्व ' या विषयाला अनुसरुन जिल्हास्तरीय बाल काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली . यात सुमारे साडेचारशे बालकवींनी सहभाग घेतला. त्या बालकवींना प्रत्यक्ष आपली काव्य प्रतिभा…
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील नगरपंचायतचत आरक्षण सोडत पूर्ण होताच राजकीय हालचाली वेग आलेला दिसुन येतोय प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने राजकीय फंडा कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने आज एक…
प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट शासन मान्यता नसलेले कीटनाशक खुले आम किनवट तालुक्या सह सारखनी येथे कृषि सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची दिशा भूल करुन अधिक दरात विकत असल्याचे समोर आले आहे.पण सदरील कारभार…
प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट मौजे दहेली - सारखनी येथे टिप्पर ने रेती तस्करी खुले आम सुरुतोतया पत्रकार आणि ढगे नामक व्यक्तिने रेती तस्करी ला सुरुवात केल्याची घटना मौजे सारखनी येथे बघण्यास मिळालीमौजे…
प्रतिनिधी:राहुल झाडे ,वरोरा आज दि. 09/12/20 रोजी पो स्टे वरोरा हद्दीतील नंदोरी हायवे पाइंटवर प्रोरेड करीता सापळा रचला असता एक सिल्वर रंगाची बलेनो MH12 DY 3637 ही भरधाव वेगाने निष्काळजीपणाने…
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर सुनिल भाऊ काळे विधानसभा अध्यक्ष रा.काँ,राजीव भाऊ कक्कड शहर अध्यक्ष रा.काँ,प्रदीप भाऊ रत्नपारखी शहर अध्यक्ष यांचा मार्गद्शनाखाली अभिनव देशपांडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूरयांच्या नेतृत्वात चंद्रपुर…
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशात कृषी कायद्यांमुळे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी वर्गात संताप उसळला आहे.मागील काही दिवसांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू असून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या व…