चालू पिककर्ज माफ होणार का? पीकविमा कधी मिळणार?, कोरडवाहू अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर
सहसंपादक : रामभाऊ भोयर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. सोयाबीन पावसाच्या पाण्यात वाहून गेले, तर कापसाचे उत्पादन एकरी एक-दोन क्विंटलही झाले…
