मनसे तर्फे दीड हजार शेतकऱ्यांना बियाणे वाटप, शेतकरी मेळाव्याचे आयोजन

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना सुरू करून त्यांना मदतीचा हात दिला आहे. या योजनेअंतर्गत तब्बल दीड हजार शेतकऱ्यांना रब्बी…

Continue Readingमनसे तर्फे दीड हजार शेतकऱ्यांना बियाणे वाटप, शेतकरी मेळाव्याचे आयोजन

अतिवृष्टीची मदत अत्यल्प, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली,फेर तपासणी करून वाढीव मदत दया, शेतकऱ्यांची होत आहे मागणी

ढाणकी:-प्रवीण जोशी उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली आर्थिक महसुल प्रशासनामार्फत बँकेत जमा झाली.मात्र अत्यल्प मदत मिळाल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची…

Continue Readingअतिवृष्टीची मदत अत्यल्प, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली,फेर तपासणी करून वाढीव मदत दया, शेतकऱ्यांची होत आहे मागणी

हरिनामाच्या गजराने खैरी गाव दुमदुमले (अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता)

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर :. राळेगाव तालुक्यातील खैरी येथे अनंत काळाची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता त्याची सांगता 2 नोव्हेंबर रोज बुधवार…

Continue Readingहरिनामाच्या गजराने खैरी गाव दुमदुमले (अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता)

अत्यल्प मदत मिळालेल्या पिंपळापुर येथील शेतकऱ्यांची तहसिल कार्यालयावर धडक,सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर करा कारवाई

सरसकट मदत द्या राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुक्यातील पिंपळापूर शिवारातील अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई मदत कोणतेही निकष व अटी शर्ती न लावता सरसकट हेक्टरी 13600 रुपये भरघोस मदत…

Continue Readingअत्यल्प मदत मिळालेल्या पिंपळापुर येथील शेतकऱ्यांची तहसिल कार्यालयावर धडक,सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर करा कारवाई

सोयाबीन पडत्या भावात पांढरे सोनेही काळवंडले (शेतकऱ्यांवर दुहेरी संकट)

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर तालुक्यात जुलै ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना आता बाजारपेठेत समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत…

Continue Readingसोयाबीन पडत्या भावात पांढरे सोनेही काळवंडले (शेतकऱ्यांवर दुहेरी संकट)

बेंबळा कॅनॉलचे पाणी सोडण्याची राळेगाव तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर सध्या खरीप हंगाम संपून रब्बी हंगामास सुरुवात झाली असून रब्बी पिकाच्या पेरणीसाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे व बहुतेक शेतकऱ्यांचे ओलिताचे गणित हे बेंबळा कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून…

Continue Readingबेंबळा कॅनॉलचे पाणी सोडण्याची राळेगाव तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

कापूस वेचणीला मजुरच भेटेना, वेचणीला एक हजार रुपये क्विंटल

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात काही दिवसापासून मान्सून ने माघार घेतल्याने सोयाबीन कापणीसह काढणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या मात्र कापूस वेचणीची लगबग सुरू असून कापूस वेचणीला…

Continue Readingकापूस वेचणीला मजुरच भेटेना, वेचणीला एक हजार रुपये क्विंटल

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ,खर्च व नफ्याचे गणित जुळेना

8 शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक म्हणून समजले जाणारे सोयाबीन हे सोयाबीन दिवाळी पूर्वी निघत असून या नगदी पिकातून शेतकरी दसरा दिवाळी साजरी करायचे एकरी आठ ते दहा क्विंटल…

Continue Readingखरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ,खर्च व नफ्याचे गणित जुळेना

शेतकऱ्यांना दिवसा किमान 12 तास वीज उपलब्ध करून द्यावी: शेतकऱ्यांची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला दिवसा किमान 12 तास ओनितासाठी वीज उपलब्ध व्हावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.रब्बी हंगाम सुरू झाला असून हरभरा व…

Continue Readingशेतकऱ्यांना दिवसा किमान 12 तास वीज उपलब्ध करून द्यावी: शेतकऱ्यांची मागणी

यवतमाळ येथील डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघातात मृत्यू, अन्य तीन जखमी,निर्मल ते हैद्राबाद मार्गावर वाहनाला अपघात

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर यवतमाळ येथील प्रख्त्यात मानसिक रोगतज्ञ डॉ. पियुष बरलोटा यांच्या वाहनाला निर्मल ते हैद्राबाद मार्गावर अपघात होऊन त्यात त्यांच्या सुविज्ञ पत्नी प्रख्यात स्त्रि व प्रसुती रोगतज्ञ…

Continue Readingयवतमाळ येथील डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघातात मृत्यू, अन्य तीन जखमी,निर्मल ते हैद्राबाद मार्गावर वाहनाला अपघात