महापुरुष तेव्हाच जिवंत असतात जेव्हा त्यांचे विचार चालविणारे लोक जिवंत असतील: डॉ ओमप्रकाश फुलमाळी
धम्म परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलतानी मनोगत व्यक्त केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर बुद्ध विचार हे मानवाला जगण्याचा आणि माणुसकी वाढविण्याचा संदेश देते सध्याच्या काळात व कायमस्वरूपी जगाला तारण्याचे सामर्थ्य…
