गावात शांतता राखणे हि तर नागरीकांची सामूहिक जबाबदारी – डाॅ धरणे
गेली दोन वर्ष आपण सर्वांनी कोरोनाचे कडक निर्बंध पाळत स्वयंम शिस्त अंगीकारली गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळले तसेच शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करीत सार्वजनीक उत्सवालाही मुरड घातली.अजून कोरोना महामारीचा धोका कायम…
