वरोरा येथे युवकाची राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा वरोरा येथील बावणे मंगल कार्यालयाजवळ मोकाशी ले आऊट येथे सुमित विलास बोधे वय २० वर्ष याने आपले राहते घरी रूम मध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .…
प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा वरोरा येथील बावणे मंगल कार्यालयाजवळ मोकाशी ले आऊट येथे सुमित विलास बोधे वय २० वर्ष याने आपले राहते घरी रूम मध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .…
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी वणी तालुक्यातील कायर गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात ञास सहन करावा लागतो आहे मात्र प्रशासनाचे लक्ष आढळुन येत नाही. खानावळ झालेत बियर बार तीन - चार धंद्याला मोठ्या प्रमाणावर…
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा साहित्यिक,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वरोरा (जि.चंद्रपूर) येथील कवि जितेश अशोक कायरकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांचे निर्देशानुसार…
प्रतिनिधी:अंकित नन्नावरे.,चिमूर चिमूर: सोनेगाव बेगडे येथे सुरू आहे एक गाव एक शाळा उपक्रम.हा उपक्रम दिनांक १२/०९/२०२०रोजी सुरू झाला.या उपक्रमाचा हेतू म्हणजे मुलांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये व मुलांना शिक्षणाची…
सहसंपादक:प्रशांत बदकी तोतया पत्रकार आणि ढगे नामक अज्ञात व्यक्ति कडून होत असलेल्या रेती तस्कराची बातमी लोकहित महाराष्ट्र पत्रकार चे पत्रकार गजानन पवार यांनी लावली होती .बातमी का लावली म्हणून पत्रकार…
..प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे येवली येथील उत्तमराव बसवतराव भुसे यांच्या घरातील घरगुती गॅसस सिलिंडरचा स्फोट मूळे घरगुती सामान जळून खाक झाले आहे जवळपास चार ते पाच लाखांची नूकसान…
जर कुंपणच शेत खायला निघालं तर शेताची रखवाली होणार ती कशी ? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, याचीच री ओढत पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या कर्त्यव्याला जनतेची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था…
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा मागील 3 महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा चे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांनी घरकुल लाभार्थ्यांना वाढीव दरात रेती खरेदी करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत…
परमेश्वर सुर्यवंशी ….प्रतिनिधी तालुक्यातील हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारीै, , गांजेगांव पैनगंगा नदी पूल अंतर्गत रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली झाली असून या रस्त्यावरून वाहनधारकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या…
प्रतिनिधी:शुभम मिश्रा,वणी 'माझी कविता, माझे विश्व ' या विषयाला अनुसरुन जिल्हास्तरीय बाल काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली . यात सुमारे साडेचारशे बालकवींनी सहभाग घेतला. त्या बालकवींना प्रत्यक्ष आपली काव्य प्रतिभा…