पुरड (नेरड) येथील शेतकर्यांची विष प्राशन करून आत्महत्या
वणी :- तालुक्यातील पुरड (नेरड) येथील एका शेतकर्यांने विष प्राशन करून आपले जिवन संपविले. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संभाजी यादव बदखल वय 50 वर्षे असे असून मृतकाचे…
वणी :- तालुक्यातील पुरड (नेरड) येथील एका शेतकर्यांने विष प्राशन करून आपले जिवन संपविले. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संभाजी यादव बदखल वय 50 वर्षे असे असून मृतकाचे…
वरोरा शहरातील प्रभाग क्र.9 मधील असलेल्या नाल्याना पावसाळ्यात तुडुंब भरून पूर येतो .नाल्याचे पाणी या भागातील नागरिकांच्या घरात शिरायला सुरुवात होते. या भागातील नाल्याचे पक्के बांधकाम नसल्याने नियोजन शक्य होत…
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी. संदीप जाधव यवतमाळ जिल्ह्यातील आमदार श्री निलय नाईक महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य यांनी दिनांक 23/ 5/ 2023 रोजी. नागपूर ते गोवा जाणारा राष्ट्रीय महामार्ग या…
बारावी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असते. याच्याच आधारावर पुढचे मार्ग ठरत असतात. आता ती वेळ आली आहे . 25 मे रोजी बारावीचा निकाल लागणार आहे.इयत्ता बारावीचा निकाल लवकरच लागणार…
मारेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने ३०एप्रिल रोजी मतमोजणी मध्ये दणदणीत विजय मिळवला होता. एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १७ जागांवर विजय मिळाला, तर भाजपा-शिंदे गटाला…
वडकी पासून काही अंतरावर असलेल्या कारेगांव पुलाजवळ एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहेत.हि दुर्दैवी घटना २३ जुन मंगळवार रोजी दुपारी ५ वाजताच्या…
स्वच्छ भारत,सुंदर भारत, स्वच्छ शहर ,सुंदर शहर हे जरी सरकारचे ब्रीदवाक्य असले तरी नगरपंचायत ढाणकीच्या वतीने ते केवळ कागदोपत्रीच राहिलेले दिसून येत आहे. ढाणकी ही बाजार पेठ खूप मोठी असून…
मांडवी वनविभागाची हद महाराष्ट्र अखेरीस असून तेलंगना च्या सीमेशि जुळून आहे डोंगर रांगा व्यापून असलेले मांडवी वन विभाग महाराष्ट्र अखेरीस असल्या कारणाने उच्च श्रेणी तिल कर्मचार्यांना मांडवी विभागात काय सुरू…
जिल्हा प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,यवतमाळ ह्यूमन पीपल टू पीपल इंडिया अंतर्गत उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 40 शाळांमध्ये सुरू असणाऱ्या कदम उपक्रमाच्या माध्यमातून कदम उपक्रमाचे तालुका संयोजक राहुल मोहितवार यांच्या माध्यमातून…
जिल्हा प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी भारतीय संस्कृती ही इतर युरोपीय व आशिया खंडातील देशापेक्षा वेगळी आहे शिवाय जुन्या परंपरा रुढी यांचा येथील सर्वसामान्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पगडा आहे. त्यामुळे संस्कृती राहणीमान दैनंदिन…