बेंबळा कालव्याने वाढविली खैरी परिसरातील शेतकऱ्यांची डोकेदुखी ,नियोजन शून्य खोदकामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी
संग्रहित राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुख समृद्ध व्हावा या उदात्त हेतूने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाने बेंबळा प्रकल्पाचे…
