राळेगाव येथे बोगस बियाण्यावर धाड दोन युवक अटक,बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी

राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त कारवाई मध्ये राळेगांव येथे बोगस बियाणे पकडण्यात आले. मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आज…

Continue Readingराळेगाव येथे बोगस बियाण्यावर धाड दोन युवक अटक,बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी

निराधार दिव्यांगाना तात्काळ अनुदान वितरीत करा – मनिष डांगे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

सहसंपादक:प्रशांत बदकी निराधार दिव्यांगाना तात्काळ अनुदान वितरीत करा - मनिष डांगेजिल्ह्यामध्ये एकूण 97, 608 लाभार्थी आहेत यामध्ये संजय गांधी निराधार योजना 29, 171श्रावण बाळ योजना 50, 300इंदिरा गांधी विधवा निवृत्ती…

Continue Readingनिराधार दिव्यांगाना तात्काळ अनुदान वितरीत करा – मनिष डांगे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

बागलाण येथे महावितरणचा नागरिकांच्या जिवाशी खेळ,50 ते 60 घरांमध्ये विजेचा करंट,गावकरी संतप्त

नाशिक जिल्हा/ सविस्तर वृत्त असे की दिनांक 28 मे रोजी सायंकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावली असता बागलान तालुका येथील मोरे नगर येथे ग्रामस्थांच्या समय सूचकतेने मोठी दुर्घटना टळली झाले असे…

Continue Readingबागलाण येथे महावितरणचा नागरिकांच्या जिवाशी खेळ,50 ते 60 घरांमध्ये विजेचा करंट,गावकरी संतप्त

हिमायतनगर भाजप तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार

प्रतिनिधी : परमेश्वर सुर्यवंशी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी सरकारचे यशस्वी ७ वर्षे पुर्ण झाल्या बद्दल भारतीय जनता पार्टी हिमायतनगर(वाढोणा)जि.नांदेड तर्फे डॉक्टर व परीचारीका अंगणवाडी सेविका आशा वर्कर कोरोना योद्धांचा…

Continue Readingहिमायतनगर भाजप तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या वतीने सेनिटायझर,मास्क वाटप लसिकरण नाव नोंदणी सेवा केंद्राचे उद्घाटन

पोंभुर्णा प्रतिनिधी:आशिष नैताम :- कोरोणा महामारीने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला असताना जनतेला खबरदारी चा उपाय म्हणुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या माध्यमातून पोंभुर्णा तालुक्यातील जनतेला मास्क व…

Continue Readingचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या वतीने सेनिटायझर,मास्क वाटप लसिकरण नाव नोंदणी सेवा केंद्राचे उद्घाटन

कोवीड 19 समाजप्रबोधन.. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला परतवुन लावूया:संजय डांगोरे

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल कोरोना ची पहीली आणि दुसरी लाटेला आपण परतविली आता संभाव्य तिसऱ्या लाटेला सुद्धा सक्षमपणे परतविणयासाठी आपण तयार राहीले पाहीजे असे विचार काटोल पंचायत समितीचे सदस्य संजयजी डांगोरे यांनी…

Continue Readingकोवीड 19 समाजप्रबोधन.. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला परतवुन लावूया:संजय डांगोरे

ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी नितीन सुधाकरराव खडसे यांची निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225). ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी मेंघापूर येथील सरपंच नितीन सुधाकरराव खडसे यांची एकमताने निवड करण्यात आली.प्रदेश अध्यक्ष अजिनाथ धामणे,उप अध्यक्ष प्रमोद भगत,सचिव.…

Continue Readingग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी नितीन सुधाकरराव खडसे यांची निवड

मुबलक पाणी पुरवठा व पाणी कपात करू नये या मागण्यांसाठी यंग चांदा ब्रिगेड चा महानगरपालिकेवर मोर्चा

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर आगामी काळात उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे व पाण्याची कपात करण्यात येऊ नये या मागणीना घेऊन आज दुपारी ३ वाजता चंद्रपूर महानगरपालिकेवर…

Continue Readingमुबलक पाणी पुरवठा व पाणी कपात करू नये या मागण्यांसाठी यंग चांदा ब्रिगेड चा महानगरपालिकेवर मोर्चा

पाईपलाईन दुरुस्ती साठी सोमवारी चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर, ता. ३० : महानगर पालिकेच्या हद्दीत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन सिटीपीएसच्या कामामुळे क्षतिग्रस्त झाल्यामुळे सोमवारी (ता. ३१) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील,…

Continue Readingपाईपलाईन दुरुस्ती साठी सोमवारी चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद

केंद्रातील मोदी सरकारने सर्वसमावेशक विकासाचा मार्ग प्रशस्त केला – आ.प्रा. डॉ अशोक उईके

. राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर(9529256225). केंद्रातील मोदी सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, इथे सर्वांना न्याय मिळतो. त्या मुळेच देशातील जनतेने पुन्हा एकदा बहुमताने हे सरकार निवडले आहे. आज सलग…

Continue Readingकेंद्रातील मोदी सरकारने सर्वसमावेशक विकासाचा मार्ग प्रशस्त केला – आ.प्रा. डॉ अशोक उईके