काटोल तालुक्याचा निकाल 92.55%,काटोल तालुक्यात मुलीच सरस
मागील वर्षीच्या तुलनेत निकाल वाढला मुले 1026 तर मुली 955 उत्तीर्ण 4 शाळेचा निकाल 100 % /8 जूनकाटोल : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये काटोल तालुक्याचा निकाल 92.48% लागला…
मागील वर्षीच्या तुलनेत निकाल वाढला मुले 1026 तर मुली 955 उत्तीर्ण 4 शाळेचा निकाल 100 % /8 जूनकाटोल : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये काटोल तालुक्याचा निकाल 92.48% लागला…
शारीरिक सुदृढता असेल तरच समृद्धी येईल - प्रा.डॉ.तेजसिंग जगदळे जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा ग्रेट भेट उपक्रम 'आरोग्य : तंत्र व मंत्र' विषयावर प्रबोधन काटोल - सुदृढ शरीर ही संपत्ती आहे.चांगल्या…
रशिया मुत्सदेगिरीत जगात सर्वात पुढे- डॉ. मंगेश आचार्य 'युक्रेन राशिया युद्धाचे जागतिक परिणाम' या विषयावर व्याख्यान जि. प. स्पर्धा परीक्षा गअभ्यास केंद्र, काटोल येथील ग्रेट भेट उपक्रम तालुका प्रतिनिधी /…
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य व बुद्ध जयंती तसेच वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने…
तुमचा आमदार निर्दोष आहे - आमदार रोहित पवार रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पंचायत समिती, काटोलचे आयोजन माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांचे वाढदिवसाचे निमित्त काटोल - माजी गृहमंत्री…
# रिधोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये "शाळा पुर्व तयारी मेळावा" संपन्न तालुका प्रतिनिधी/२०एप्रिलकाटोल - जागतिक संकट कोविड नंतर बऱ्याच दिवसाने शैक्षणिक क्षेत्रात नवीन चैतन्य संचारले आहे.विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांसोबत समाजाच्या सहभागातून राबविण्यात…
(प्रतीनिधी 01/04/2022)दरदिवशी पाण्याची पातळी खोल- खोल जात आहे.आपण पाण्याचा वेवस्थीत वापर न केल्यास भिषन पाणि टंचाईला सामना आपल्याला करावा लागेल. असे विचार समाजसेवक संजय डांगोरे यांनी पंचायत समीती काटोल येथील…
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन तालुका प्रतिनिधी/२९ मार्चकाटोल - विद्यार्थ्यांना जीवनातील कोणत्याही परीक्षेत सुयश प्राप्त करायचे असेल तर शिवतंत्राचा वापर करा.आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात रिस्क आहे म्हणून न घाबरता सर्वांगीण व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी…
(प्रतीनीधी दि.22/03/2022) निसर्गावर अवलंबुन असनारी शेती,खतआणि मजुरीचे वाढलेले भाव यामुळे शेती परवडत नसल्याची ओरड होते.अशा परिस्थीतीत शेतकर्यांनी शेतीचा जोडधंदा म्हनुन दुधजन्य तथा इतर पशुचे पालन करुन आपली आर्थीक उन्नती करावी…
स्त्रियांचे आरोग्य विचारावर अवलंबून आहे - डॉ.रूपाली भालेराव तालुका प्रतिनिधी/११मार्चकाटोल - महिलांच्या आरोग्याचे मूळ तिच्या आहारावर व विचारावर अवलंबून असते.महिलांनी उत्तम आरोग्य किंवा आळस यापैकी एकाची निवड करावी.दिवसाची सुरुवात सकारात्मक…